Header

Amazon cover image
Image from Amazon.com
Image from Google Jackets

Manse Marayachi Raang

By: Material type: TextTextPublication details: Nagpur Vijay Prakashan 2019Edition: 1Description: 120 PBISBN:
  • 9789387042513
Subject(s): DDC classification:
  • 891.46 DEV
Contents:
Manse Marayachi Raang
Summary: 'माणसं मरायची रांग' या कथासंग्रहात डॉ. सुधीर देवरे यांनी पंचवीस कथांचा सुंदर गोफ विणला आहे. त्यांच्या या कथासंग्रहाचे मुख्य सूत्र म्हणजे, 'माणसं जगत असताना रोज पावलोपावली या ना त्या निमित्ताने मरतच राहतात!' त्यांच्या कथांचा विषय साधा, पण आशय मात्र गहन आहे. मानवी जीवनाच्या सुख-दु:खाच्या, यश-अपयशाच्या, प्रगती-अधोगतीच्या, गरिबी-श्रीमंतीच्या, जन्म-मृत्यूच्या प्रश्नांना डॉ. देवरेंनी आपल्या या कथांत न्याय दिला आहे. जीवन मरणाच्या उंबरठ्यावर निखळ सुख असं काही वास्तवात नसतं. तरीही अगदी छोट्या घटनाही माणसाच्या आयुष्यात केव्हा सुखाच्या, तर केव्हा दु:खाच्या लाटा निर्माण करीत असतात. एकविसाव्या शतकातला प्रत्येक माणूस 'माणसं मरायची रांग'चा प्रतिनिधी आहे. ह्या कथासंग्रहातल्या प्रत्येक कथेचा विषय वेगळा आहे. त्यात सूक्ष्म रूपाने केलेल्या निरीक्षणाचं चिंतन येत राहतं.
List(s) this item appears in: New Arrivals
Tags from this library: No tags from this library for this title. Log in to add tags.
Star ratings
    Average rating: 0.0 (0 votes)
Holdings
Item type Current library Collection Call number Status Notes Barcode
Books Books MIT-WPU Basement साहित्य 891.46 DEV (Browse shelf(Opens below)) Available KRC 208548

1530 2025-02-12

Manse Marayachi Raang

'माणसं मरायची रांग' या कथासंग्रहात डॉ. सुधीर देवरे यांनी पंचवीस कथांचा सुंदर गोफ विणला आहे. त्यांच्या या कथासंग्रहाचे मुख्य सूत्र म्हणजे, 'माणसं जगत असताना रोज पावलोपावली या ना त्या निमित्ताने मरतच राहतात!' त्यांच्या कथांचा विषय साधा, पण आशय मात्र गहन आहे. मानवी जीवनाच्या सुख-दु:खाच्या, यश-अपयशाच्या, प्रगती-अधोगतीच्या, गरिबी-श्रीमंतीच्या, जन्म-मृत्यूच्या प्रश्नांना डॉ. देवरेंनी आपल्या या कथांत न्याय दिला आहे. जीवन मरणाच्या उंबरठ्यावर निखळ सुख असं काही वास्तवात नसतं. तरीही अगदी छोट्या घटनाही माणसाच्या आयुष्यात केव्हा सुखाच्या, तर केव्हा दु:खाच्या लाटा निर्माण करीत असतात. एकविसाव्या शतकातला प्रत्येक माणूस 'माणसं मरायची रांग'चा प्रतिनिधी आहे. ह्या कथासंग्रहातल्या प्रत्येक कथेचा विषय वेगळा आहे. त्यात सूक्ष्म रूपाने केलेल्या निरीक्षणाचं चिंतन येत राहतं.

There are no comments on this title.

to post a comment.
MIT-WPU KRC. All Rights Reserved. © 2025 Implemented and Customised by Students of MIT-WPU