000 | 02543nam a22001937a 4500 | ||
---|---|---|---|
005 | 20250610110715.0 | ||
020 | _a9789334003529 | ||
082 |
_a891.46 _bTHO |
||
100 | _aThorat, N A | ||
245 |
_aShatriyakulavatns Sadhu _bShivaji Maharajancha Agra te Rajgadparayantcha thararak Pravas |
||
250 | _a9 | ||
260 |
_aPune _bWriter Publication _c2024 |
||
300 |
_a373 _ePB |
||
500 |
_a1530 _b2025-02-12 |
||
505 | _aShatriyakulavatns Sadhu Shivaji Maharajancha Agra te Rajgadparayantcha thararak Pravas | ||
520 | _aशिवाजी महाराजांच्या लखलखत्या संघर्षावर आजवर लाखो पुस्तके लिहिली गेली. पण, राजांच्या आयुष्यात असे काही प्रसंग होते ज्यावर कुठेच सविस्तर लेखन झाले नाही. महाराजांचा आग्रा ते राजगड प्रवास हे असेच एक गुढ. आगऱ्यामध्ये औरंगजेबाच्या नजरकैदेत अडकलेले राजे निसटले आणि राजगडावर पोहचले हे सर्वज्ञात. तब्बल चाळीस दिवसांचा प्रवास करुन राजे स्वराज्यात पोहचले होते. या प्रवासात कोणती संकटे आली? राजांनी मार्ग कसा शोधला? चवताळलेल्या औरंगजेबाने कोणती आव्हाने पेरली? मुसळधार पाऊस आणि तुडूंब भरलेल्या नद्या राजांनी कशा पार केल्या? लाखो मुघली सैन्याची भिंत कशी फोडली? अशा हजारो प्रश्नांमध्ये बुडालेली गुढरहस्यं साडेतीनशे वर्षांपासून निपचित पडली होती. याच रहस्यांवरचा पडदा बाजूला करून राजांचा तेजस्वी प्रवास सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न म्हणजेच साधू ही कादंबरी. | ||
650 | _aGeneral | ||
942 |
_cBK _01 |
||
999 |
_c225923 _d225923 |